Wednesday, June 25, 2008
आरोपींच्या पिंजरयात संभाजीमहाराज
हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी राजे यांच्याविषयी गेली उणीपुरी दोनशे वर्षे जे गैरसमजांचे पिक आले आहे,त्याला कारणीभुत ठरलेली मल्हार रामराव चिटणीसाची बखर उत्तर पेशवाईत रचली गेली.मराठे शाहीच्या ह्रासाचा व नैतिक अधःपतनाचा काळ म्हणून जो कलंकित झालेला तो दुसरया बाजीरावाचा हा काळ कुलीन स्त्रियांची अब्रू जिथे धोक्यात होती.व चवचाल सरदार तसेच त्यांचा टवाळखोर रखेल्यांचा व बायकांचा घटकंचुकीसारख्या मुक्त लेंगीक चाला त्या कालात राजेरोसपने चालत असे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment